Roshan More
युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, यात यश मिळण्याचे प्रमाण कमीच कमी आहे.
दरवर्षी साधारण 10 ते 12 लाख विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देतात. मात्र, यातून पास होण्याचे प्रमाण 0.1% ते 0.2% टक्के येवढेच आहे.
युपीएससीची तयारी करणाऱ्या विभोर भारद्वाज याला ही परीक्षा देताना तब्बल दोन वेळा नापास झाला
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ची मदत घेत विभोर याने अभ्यास तसेच मुलाखतीची तयारी केली आणि त्याला यश मिळाले.
रँक
२०२२ च्या युपीएससी परीक्षेत विभोरला ७४३ रँक मिळून तो युपीएससी पास झाला.
IAS
विभोरने एआयच्या मदतीने अभ्यास सुरुच ठेवला आणि त्याला २०२४ मध्ये १९ रँक मिळून तो IAS झाला.
विभोरने सांगितले की, त्याला मुलाखतीची तयारी करण्याची AI ची मोठी मदत झाली. गुगलच्या जेमिनी AI मदतीने तयारी केली.