राज्य थांबतं का? राष्ट्रपती राजवटीत काय होतं?

Ganesh Sonawane

राष्ट्रपती राजवट कधी लागते?

सरकारकडे बहुमत नसेल किंवा शासनव्यवस्था नीट चालत नसेल, तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

President’s Rule in India | Sarkarnama

विधानसभा स्थगित

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर विधानसभा स्थगित होते, सुरुवातीला ती फक्त दोन महिन्यांसाठी असते.

assembly maharashtra | sarkarnama

संसदेत ठराव

पुढे राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर संसदेत ठराव, आणि त्याला मंजुरी मिळाल्यावरच ती वाढवली जाते.

President’s Rule in India

अधिकार राज्यपालांकडे

राज्याचे सर्व अधिकार केंद्राचे प्रतिनिधी म्हणून, राज्यपालांकडे एकवटलेले असतात.

CP Radhakrishnan | Sarkarnama

सनदी अधिकाऱ्यांची मदत

राज्यपाल मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या, मदतीने राज्याचा कारभार पाहतात.

President’s Rule in India | Sarkarnama

अंमलबजावणी

निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात आणि अंमलबजावणी राज्यपालांच्या मार्फत केली जाते.

President’s Rule in India | Sarkarnama

नवीन योजनेला परवानगी नसते

आधीच्या अर्थसंकल्पातील तरतुदींनुसारच खर्च होतो, नवीन योजना किंवा योजना जाहीर करण्यास परवानगी नसते.

President’s Rule in India | Sarkarnama

जीवनावश्यक

जीवनावश्यक प्रश्नांवर मात्र राज्यपाल निर्णय घेऊ शकतात, जसे शेतकरी आत्महत्यांवर तातडीचे उपाय.

President’s Rule in India | Sarkarnama

NEXT : अश्लील मेसेज पाठवले, हॉटेलवर बोलवले..! अभिनेत्रीचे आमदारावर खळबळजनक आरोप अन् राजीनामा

Rini George | Sarkarnama
येथे क्लिक करा