Mangesh Mahale
गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने या जागांवर अत्यंत खराब कामगिरी केली आहे.
काँग्रेसला 8 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. २००९ च्या निवडणुकीत या जागांवर काँग्रेसची कामगिरी सरासरी होती.
भाजपने या 93 पैकी 71 जागा जिंकून चांगली कामगिरी केली होती. तर काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या.
भाजपने या 93 पैकी 66 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 8 जागा जिंकल्या.
भाजपने लोकसभेच्या 93 जागांपैकी 46 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या होत्या.
ज्या निवडणुकीत जिंकून काँग्रेसने केंद्रात सरकार स्थापन केले, त्या निवडणुकीतही या ९३ जागांवर काँग्रेस मजबूत नव्हती.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 जागांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
गांधीनगरमधून अमित शहा, मैनपुरीतून डिंपल यादव, बारामतीतून सुप्रिया सुळे, बहारमपूरमधून युसूफ पठाण आणि अधीर रंजन, गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, राजगडमधून दिग्विजय सिंह आणि बदायूंतून आदित्य यादव हे उमेदवार रिंगणात आहेत.
NEXT: ठाकरेंनंतर आता ओवेसी लक्ष्य; हैदराबादमध्ये नवनीत राणांचा रुद्रावतार, पाहा खास फोटो!
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.