खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल 66 हजार जमीन विकून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वसईतील नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.