nawab-malik
nawab-malik 
राज्य

आता  सर्व खाजगी ओएसडींना कर्तव्यातून मुक्त करा : नवाब मलिक

सरकारनामा

मुंबई : महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार असल्याने त्यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या सर्व खाजगी ओएसडींना त्वरित त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.


या काळजीवाहू सरकारकडे राज्यातील महत्वाच्या फाईल्स असून त्या फाईल्सची यादी राज्यपाल महोदयांनी तातडीने मागवून घ्यावी.  कारण त्या फाईल्सच्या आधारे  मागील तारखांचे आदेश ते काढण्याची शक्यता आहे अशी भीती , नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT