Eknath Shinde, Bachhu Kadu Sarkarnama
Video

'नवरी घरी आली, लगेच पुराणपोळी...' Bachhu Kadu यांचा मुद्दा काय पाहा। Eknath Shinde News

Bachchu Kadu यांनी Melghat आणि Chikhaldara परिसरातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य करताना मिश्कील अंदाजात प्रतिक्रिया दिली.“नवरी घरी आल्यानंतर लगेच पुरणपोळी झालीच पाहिजे, असं नसतं,” असं म्हणत त्यांनी नव्या सत्तास्थितीनंतर तात्काळ सर्व प्रश्न सुटण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं.

सरकारनामा ब्यूरो

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा येथील आरोग्य व्यवस्थेला कोलमडलेली आहे संदर्भात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.मेळघाट चिखलदरा येथील एकंदरीत परिसर पाहिल तर रोज काहीना काही बातम्या आपल्यासमोर येतात आणि अमरावतीमध्ये दोन-तीन मेडिकल कॉलेज असताना हा विचार सरकारने केला पाहिजे. मेडिकल कॉलेज हे अचलपूरला द्यायला पाहिजे, प्रथम प्राधान्य हे अचलपूरला आहे. चारच दिवस झाले, आमदारही व्हायचंय आहे अजून, शपथही घेतली नाही. बटन दाबल्यासारखे प्रश्न सुटले पाहिजे, असे तुमचे म्हणणे आहे. चना खरेदी बंद झाली होती मात्र आपण लगेच चना खरेदी सुरू केली. नवरी घरी आल्यानंतर पुरणपोळी झालीच पाहिजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT