धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकीय वाद तापला असून, भाजप आमदार राणाजीजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना UBT) यांना टोला मारला. 'केंद्र मदतीचा विचार न करता राज्य सरकारने १४ हजार कोटी दिले, २० हजार कोटींची घोषणा केली. चुकीची माहिती पसरू नका, प्रत्येकाने सविस्तर माहिती घेऊन बोलावे,' असं म्हणत पाटील यांनी निंबाळकर यांच्या केंद्र मदतीच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिलं. निंबाळकर यांनी 'राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राची मदत का नाही?' असा सवाल उपस्थित केला होता. नेमकं काय म्हणले राणाजीजीतसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर पाहा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.