मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील वाद हा बनाव असल्याचे खळबळजनक विधान केले आहे. सरकारकडे निधी नसल्याने रायगडचा विकास करता येणार नाही म्हणून हे दोन्ही नेते पालकमंत्री पद न घेता वाद असल्याचा बनाव करत आहेत, तसेच हे दोन्ही नेते एक असून निवडणुका जवळ आल्या की एकत्र येतात असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.