विश्लेषण

`रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची' 

सरकारनामा ब्युरो

पुणे - रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या प्रकरणी सर्वोच्चा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दिली आहे.

मोदी यांनी ट्विट करीत म्हटले आहे, की सर्वोच्चा न्यायालयाने अयोध्य प्रकरणावर आपला निकाल दिला आहे. या निकालाला कोणी जय-पराजय या दृष्टीने पाहू नये. रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे.

देशवासियांनी शांतता, सद्भाव आणि एकता ठेवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT