औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सहाव्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांनी आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या फेरीत एमआयएमचे इम्तियाज जलील 4790 मतांनी आघाडीवर आहेत.
इम्तियाज जलील (वंचित बहुजन आघाडी) यांना 82 हजार 766 मते मिळाली आहेत . हर्षवर्धन जाधव 71हजार 902 मते घेऊन दुसऱ्या तर चंद्रकांत खैरे -शिवसेना 62 हजार 354 मते घेऊन तिसर्या क्रमांकावरआहेत . काँग्रेसचे सुभाष झांबड 16 हजार 100 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.