अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आता खरातशी जवळीक असल्याने दीपक केसरकर यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्याकडून काही चुका घडले असतील तर याबाबतचे धोरण एकनाथ शिंदे ठरवतील, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.