दिल्लीत काल संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलिसांनी देखील शहरात खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. सणासुदीचा काळ आणि वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने, मुंबई पोलीस आधीच सतर्क असून संपूर्ण शहरात सुरक्षा तपासण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिली.