Bachchu Kadu यांनी दिव्यांगांसंदर्भातील नव्या GR वरून आक्रमक भूमिका घेतली आहे.Amaravati येथे बोलताना कडूंनी “दिव्यांगांचा नवीन GR तात्काळ रद्द करा,” अशी मागणी केली.सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर 19 ...
Alandi येथे वारकरी समाजाने संतांविरोधातील वक्तव्यांचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतली.काही राजकीय नेते आणि कथित पुरोगामी मंडळी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाची बदनामी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
Jalnaमध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर ॲड. Gunratna Sadavarte यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.या प्रकरणावर बोलताना त्यांनी Raj Thackeray आणि Manoj Jarange Patil यांच्यावर गंभीर आरोप केले.
Chandrashekhar Bawankule यांनी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती दिली आहे.महायुतीतील आमदार आणि नेत्यांनी कोणतीही सार्वजनिक भूमिका मांडण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या अध ...
Puneमध्ये शाईफेक प्रकरणानंतर Vikas Lawande यांनी ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची भेट घेतली.अलीकडेच लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर त्यांनी आज पवारांची भेट घेत चर्चा केली.
Nilesh Rane यांनी Waris Pathan यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.Vande Mataram संदर्भातील वादावर बोलताना राणे यांनी कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे रा ...
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.