औरंगाबादचं नामांतर करून छत्रपती संभाजीनगर झालं याबद्दल एआयएमआईएमचे नेते, महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष जलील खूप काही बोलून गेले, हिंदू मुस्लिम वाद कसा राजकीय स्वार्थासाठी वापरला जातोय यावरही ते कडाडले. त्यांच्या या विशेष मुलाखती त्यांनी जिल्ह्यात त्यांना वाटतात अशे घोटाळे, पानी प्रश्न, कचऱ्याचा वाद आणि पर्यटन याबद्दल बरेच खुलसे केले. अमित शहा आणि फडणवीस यांचं इथलं असणारं कनेक्शन आणि बीजेपी बद्दल त्यांची मत यावर ते स्पष्ट बोलले. एमआयडिसी (MIDC) बद्दलची त्यांची मत आणि इथला विकास का होत नाही, स्थलांतर कशे थांबतील याबद्दल ही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.