Sangali : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं. मात्र स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील. रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र योग्य मोबदला दिला पाहिजे. सरकार दडपशाही करत आहे. महायुती सरकारने एका आमदाराला वाचवण्यासाठी संपूर्ण रचना बदलली आहे, त्याच्यामुळे पूर्ण सांगली शहर पावसाच्या पाण्यात जाणार आहे, त्यामुळे सरकार जो पुल बांधणार आहे त्याची आम्हाला आधी रचना दाखवा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
काय म्हणाले शेट्टी पाहा सविसतर व्हिडिओ...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.