'पोलिसांशिवाय कोणालाही गाडी अडवता येत नाही' कत्तलखान्याबाबत Raju Shetty महत्वाचं बोलले ।Kolhapur New

कत्तलखान्याबाबत शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासावर राजू शेट्टींचं महत्वाचं विधान

नेते राजू शेट्टी यांनी कत्तलखान्यासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी आदेश दिले आहेत कि पोलिसांशिवाय कोणालाही गाडी अडवता येणार नाही. असं असूनही शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जातोय असे विधान राजू शेट्टी यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com