'सुरुवात हे लोकं करतात', Sangram Jagtap यांची वादग्रस्त विधानातून माघार नाहीच? | Ahilyanagar News |

'ईदच्या वेळी पत्रके वाटली, खरेदी आपल्या दुकानदारांकडून करा' - जगतापांचा उलट सवाल; जनआक्रोश मोर्चा सभेत रूपांतरित - Live Update

अहिल्यानगर मध्ये आज महामानवांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला .मोर्चाचे रुपांतर सभे मध्ये झाले असून या वेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की करमाळ्याला मी जे बोलले त्याची सुरुवात आधी ईद पासून सुरू झाली होती ईद सणाच्या वेळी पत्रके वाटून ईदची खरेदी फक्त आपल्याच दुकानदारांकडून करावी असे मेसेज व्हायरलबकरण्यात आले होते तेव्हा आम्ही काही वाद होऊ नये म्हणून आम्ही काही लोकांच्या बरोबर चर्चा करून या गोष्टी थांबवायला सांगितले होते एक दोन वेळा सांगूनही ते थांबत नव्हते म्हणून आता मी सांगितले आपल्या लोकांकडून खरेदी करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com