बिहारचा निवडणुकीचा निकाल बघितला तर लोकांची फसवणूक करून, निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजर दाखवून निवडणूक जिंकल्या जातात हे दुर्दैव आहे. लोकांनी मात्र आपलं कोण आपल्या अडचणीला कोण समजून घेतंय हे ओळखणे गरजेचे आहे, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली.