"आमदारच नव्हे,दोन-चार मंत्र्यांना..." तुपकर काय बोलून गेले? | Ravikant Tupkar - Bachhu kadu

'कलेक्टरला तोडू, मंत्र्यांना तुडवा' - शेतकरी आंदोलनात खळबळ; कर्जमाफी मागणी - Live Update

नागपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील महाएल्गार मोर्चात रविकांत तुपकर यांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी वादग्रस्त विधान केलं. बच्चू कडू यांनी 'कलेक्टरला तोडू' असं म्हटलं असताना, तुपकर म्हणाले, 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा' किंवा 'तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.' शेतकरी आंदोलनात हे विधान राजकीय खळबळ माजवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com