Nagpur Violence : निवडणूक आल्या की वाद उकरुन काढायचा, समाजाने सावध राहणे गरजेचे आहे. हे सगळे कावे आहेत, कबर आहे संभाजीनगरला आणि नागपूरला दंगल, पैसे हेच देतात, सरकारही यांचेच कबर काढाही तुम्हीच म्हणता, इथल्या मुस्लिम लोकांना कबरीच प्रेम असण्याच गरजेचे नाही, हे सरकार फडणवीस पुरस्कृत आहे, यांना तो कोरटकर ,सोलापूरकर दिसत नाही का? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
पाहा जरांगे पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमधून...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.