'कुणीही मुख्यालय सोडू नये', मंत्री Sanjay Rathod यांचे महत्त्वाचे आदेश | Maharashtra Rain Update |

यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून कोतवालांपर्यंत सतर्कता; तलाठींवर कारवाईचे निर्देश

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची भयानक स्थिती आहे.अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांपासून कोतवालांपर्यंत कुणीही मुख्यालय सोडता कामा नये, तरीदेखील काही तलाठी मंडळ अधिकारी आदेशाचे पालन न करता सहलीवर एकत्रित गेले ही बाब गंभीर आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com